Skip to main content

दो अंतरों के बीच में…

पीछे रेडियो पे गाना चल रहा है....

हाथ थे मिले की जुल्फ चाँद की सवार दूँ
होठ थे खुले की हर बहार को पुकार दूँ
दर्द था दिया गया की हर दुःखी को प्यार दूँ
और सांस यों की स्वर्ग भूमि पर उतार दूँ

                    और मैं सोच रहा हूँ....

                    जो यकीनन पाया उसका,
                    जो शायद पाया होगा उसका भी,
                    जो पा सकते थे... नही पाया, लेकिन उसकी जानिब दो कदम चले तो सही
                    इसी खुशी का एहसास,
                    खुद ही खुद को, बिना-थकेदिलाते रहने का ही
                    जश्न मनाने के इस रोज़ पर,

                    कभी जो ख़्वाब हुआ करते थे अपने, उनकी तरफ मुड़ के देखना,
                    अपनी बेहद मामुली कामयाबी का हिसाब लगाना,
                    शायद भीड़ को पसंद ना हो,
                    ऐसा सोचना भी शायद उनके रंगीन माहौल का
                    बेरंग करनी की जुर्रत करता हो .....

                    जानता हूँ....
                    वाक़िफ़ हूँ इस संभावना से

                    मगर इन्सान का दोगलापन जानने वाला कोई
                    शादी का खोखलापन जानने वाला कोई
                    अगर बारात में नाचने का हौसला नही रख पाए

                    तो क्या करे?

और हम अजान से, दूर के मकान से
पालकी लिए हुए कहार देखते रहे
कारवाँ गुज़र गया ग़ुबार देखते रहे 

Comments

D said…
wow. Came here through LinkedIn.

Popular posts from this blog

आशाताई (आणि लताबाई)...

आपल्याकडे षड्‍दर्शनांची परंपरा आहे. त्या दर्शनांमध्ये त्या काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जो सर्वोच्च विचार झाला त्याची वेगवेगळ्या दृष्टीने केलेली मांडणी आहे. विश्वाचं जे काही सत्य स्वरूप आहे त्याच्या वेगवेगळ्या पैलूंच  ‘ दर्शन ’  आहे.   हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात जे स्त्री आणि पुरुष गायक होऊन गेले , त्यांनीही स्त्री आणि पुरुषांच्या भावनिक अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन आपापल्या गाण्यातून लोकांना घडवून दिलं. तेव्हा त्या दर्शनांसारखी आपण यातलीही सहा पुरुष आणि सहा स्त्री दर्शनं निवडली तर ? निकष अर्थातच हा , की आपल्या असामान्य अश्या अंगभूत गुणांनी , आणि अगणित कष्टांनी त्यांनी पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च असं काय करणं शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलेलं असावं. अशी निवड करायची म्हंटलं तर पुरुष गायकांमध्ये रफी , मुकेश , किशोर , हेमंत , तलत , आणि मन्ना डे या सहा जणांचा समावेश होईल याबद्दल फारसे मतभेद असण्याचं कारण नाही. स्त्री गायकांमध्ये माझ्या यादीत , लता , नूरजहाँ , काननदेवी , आशा , शमशाद आणि गीता यांचा समावेश मी करेन. अर्थातच हा वैयक्तिक ...

वारसा

“ एअरपोर्टला जाण्यासाठीची टॅक्सी आत्ता तासभरात येईल. तू खरंच ‘आत्ता’ तिला भेटायला जाणार आहेस का ? ”   मी तसा महिन्याभरातच परत येण्याच्या हिशोबानी प्रवासाला निघालो होतो. त्यामुळे अगदी तातडीनं तिला आजच भेटण्याची काही आवश्यकता होतीच असं नाही. तिचं वय खूप झालं होतं, ती थकली होती, हे खरंच.. पण मग काय झालं, महिनाभरानी भेटूच असं म्हणता आलं असतं. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक, मला असं वाटलं की जाऊन यावंच. तिला भेटलो. पाऊण-एक तास छान गप्पा झाल्या. नेहमीच व्हायच्या. तिला माझ्याबद्दल असलेली माया, प्रेम, कौतुक विलक्षण होतं. ती मायाळू होतीच आणि मलाही मागच्या पिढीबद्दल खूप भावनिक जवळीक वाटते, पण त्याही पलीकडे जाऊन आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारी जवळीक विलक्षण होती. आमच्या त्या शेवटच्या भेटीला उणेपुरे दोन आठवडेही झाले नसतील आणि काल ती गेली. त्या दिवशी तिला भेटायला जायची मला झालेली तीव्र जाणीव ही जणू काही नियतीच्या अटळ पावलांची माझ्या हितकर्त्या देवतांनी मला दिलेली पूर्वसूचनाच होती असं आता म्हणायला पाहिजे. माझ्या वडीलांची मोठी बहीण. त्यांच्या पिढीतल्या सहा भावंडांपैकी शेवटची शिल्लक असलेली सिंधुआत्...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...